नावं..
तु आजही बोलली नाहीस
मी आजही ऐकत होतो
तुझ्या डोळ्यांनी मला
खूप काही सांगितले
पण ओठांनी आजही
हिंमत एकवटलीच नाही
मैत्री-मैत्री म्हणता म्हणता
पुढचे वळण हाती आले
फक्त वळणाला आता तुझे नाव हवंय
जिथे माझ मुक्कामाचे ठिकाण हवं.
-बुद्धभूषण जाधव
नाव मिळूनसुद्धा कधी कधी हक्क गाजवायला माणूस राहत नाही रे ..... खूप छान कविता
उत्तर द्याहटवा